बिहार

नरेंद्र मोदींची बाजी, नितीश कुमारांना फटका

विधानसभा पोट निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सहा पैकी पाच जागांवर विजय मिळविला असून, दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. २०१४च्या सेमी फायनलमध्ये नरेंद्र मोदींनी बाजी मारलीय. या यशामुळे भाजपमध्ये मोदींचं महत्त्व वाढलंय. तर बिहारमध्ये नितीश कुमारांना फटका बसला.

Jun 5, 2013, 07:45 PM IST

मंत्र्यांना संपत्ती जाहीर करायला `प्रॉब्लेम` का?

मंत्र्यांची मालमत्ता नेहमीच चर्चेचा विषय असतो. जनतेलाही ती जाणून घेण्यात विशेष रस असतो. त्यामुळं बिहार सरकारनं आपल्या सर्व मंत्र्यांची मालमत्ता थेट वेबसाईटवर जाहीर केलीय.

May 31, 2013, 09:15 PM IST

अबब!!!! बघा ही भारताची लोकसंख्या झाली तरी केवढी

२००१ ते २०११ या दशकातील लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत जाहीर केली आहे. १ मार्च २०११ रोजी भारताची लोकसंख्या १ अब्ज २० कोटी झाली आहे.

May 1, 2013, 11:48 AM IST

चिमुरडीवर अत्याचार, दुसरा आरोपी बिहारमध्ये!

चिमुरडीवर झालेले अत्याचार पाहून सारा देश सुन्न झालाय. दोन दिवसांपर्यंत चिमुकलीला बंधक बनवत करण्यात आलेले अत्याचार पाहून कोणाचंही हृदय हेलावून जाईल.. चिमुकलीवर आता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. ती बरी व्हावी यासाठी सारा देश सध्या प्रार्थना करत आहे. तर या घटनेत सहभागी असलेल्या दुस-या आरोपीचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस बिहारमध्ये दाखल झालेत.

Apr 21, 2013, 11:10 AM IST

पुन्हा ढवळून निघाली दिल्ली; नागरिक रस्त्यावर

दिल्लीत पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अमानुष बलात्कारानंतर संतप्त नागरीक रस्त्यावर उतरलेत. पोलीस मुख्यालयावर जोरदार निदर्शनं सुरू आहेत.

Apr 20, 2013, 03:09 PM IST

चिमुरडीवर पाशवी बलात्कार : आरोपीला बिहारमधून अटक

एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी बलात्काराच्या घटनेनं राजधानी दिल्ली पुन्हा एकदा ढवळून निघालीय. या चिमुरडीची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मनोजकुमार या नराधमाला अटक करण्यात आलीय.

Apr 20, 2013, 10:29 AM IST

बलात्कार करणाऱ्याला पीडितेनंच जिवंत जाळलं!

सरकार देशातील महिलांना सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्नात असताना बिहारमधील एका महिलेने रणरागिणी होत आपल्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला धडा शिकवला आहे. या महिलेने नराधमाला जीवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे.

Apr 3, 2013, 09:08 PM IST

बिहारला मिळणार विशेष राज्याचा दर्जा!

बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी नितीशकुमारांचे सुरु असलेले प्रयत्न लवकरच फळाला येण्याची शक्यता आहे. मागास राज्याचा दर्जा ठरवण्याबाबतचे निकष नव्यानं निश्चित करण्याचे संकेत केंद्र सरकारनं दिलेत. येत्या दोन महिन्यात याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mar 26, 2013, 12:56 PM IST

बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या - नितीश

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जोरदार शक्ति प्रदर्शन केलं. यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस पक्ष राज्याबाबत राजकारण करीत आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नितीश कुमार यांनी केली.

Mar 17, 2013, 01:56 PM IST

राज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे- गिरीराज सिंग

परप्रांतीयच जबाबदार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या या विधानावरून बिहारच्या नेत्यांनी राज ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं आहे.

Jan 6, 2013, 03:52 PM IST

स्त्रियांनी मोबाईल वापरला तर... खबरदार!

बिहारच्या मुस्लिम बहुसंख्य भागातील किशनगंज जिल्ह्यातील सुंदरबाडी या गावातील पंचायतीनं मुलींनी फोन न वापरण्याचं फर्मान सोडलंय. तर, विवाहित महिलांच्या मोबाईल वापरावरदेखील बंदी घालण्यात आलीय.

Dec 4, 2012, 09:36 AM IST

छटपूजेदरम्यान चेंगराचेंगरी १४ ठार

बिहारची राजधानी पाटणा येथे सोमवारी सुर्याची उपासना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या छट पूजेच्य तिसऱ्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत १४ जणांना प्राण गमावावे लागले आहे. तर इतर अनेक जण जखमी झाले आहे.

Nov 19, 2012, 08:41 PM IST

मोदींच्या बिहारविरोधाची ठाकरेंकडून प्रशंसा

पाटण्यातील बिहारी नेत्यांना एखादी ‘छटपूजा’ घालायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेत नर्मदेच्या तीरी जरूर घालावी. कारण मोदी यांनी आधीच वेगळी छटपूजा घातलेली दिसते, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राचा अग्रलेखात म्हटले आहे.

Oct 20, 2012, 06:55 PM IST

माणिकरावांचा `ठाकरी` राग

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी ठाकरी राग आळवलाय. सीएसटी हिंसाचार प्रकरणातील गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर कारवाई करण्यासंदर्भात पत्र देणा-या बिहार राज्याच्या सचिवानं मोठी चूक केल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केलंय.

Sep 10, 2012, 09:32 PM IST

ठाकरे कुटुंबाची महाराष्ट्रात घुसखोरी - लालूप्रसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज टिकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंबानेच घुसखोरी केली आहे. मात्र, शिवसेनेन त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.

Sep 9, 2012, 02:55 PM IST