विराट आणि रवी भाईंमुळे जाणवलं माझी गरज आहे: हरभजन सिंह
जवळपास दोन वर्ष टीममधून बाहेर राहिल्यानंतर आतंरराष्ट्रीय टीममध्ये परतलेल्या हरभजन सिंहनं विराट कोहली आणि टीम संचालक रवी शास्त्रींची खूप स्तुती केलीय. या दोघांमुळे मला जाणवलं की, माझी टीमला गरज आहे, असं भज्जी म्हणाला.
Jul 21, 2015, 07:10 PM IST'चिकू भैय्या' सोडून जाणार म्हणून शेजारी नाराज!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि वाईस कॅप्टन विराट कोहली सध्या आपला मुक्काम गुडगावमधील एका नव्या घरात हलवणार असल्याचं समजतंय. पण, यामुळे सध्या तो राहत असलेल्या ठिकाणचे शेजारी मात्र हिरमुसलेत.
Jul 7, 2015, 11:07 AM ISTझिम्बाब्वे दौरा : धोनी आणि विराटला आराम?
निवड समिती सोमवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करणार आहे. खेळाडूंची निवड करतांना थकलेल्या खेळाडूंना आराम देता येईल का यावरही विचार करण्यात येणार आहे. यासाठी दुसऱ्या दर्जाची टीम इंडिया दौऱ्यावर पाठवली जाणार आहे, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला देखिल आराम दिला जाणार आहे.
Jun 28, 2015, 06:00 PM IST'विराट'चा इशारा... ड्रेसिंग रुममधला वाद दिसला मैदानावर?
बांग्लादेश विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर चारही बाजूंनी टीका होऊ लागली आहे. विश्वचषक २०१५ मध्ये बांग्लादेशला धूळ चारणारा भारतीय संघ वनडेमध्ये संपूर्ण सीरीज कशी काय गमाऊ शकते? टीम इंडियासोबत सर्व काही ठीक आहे ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. टीम इंडियाने शेवटचा वनडे सामना बुधवारी जिंकला पण सीरीज गमावल्यामुळे कर्णधार धोनी आणि टीम इंडिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
Jun 25, 2015, 01:00 PM IST'थर्ड अंपायर'ला विराटनं घेतलेला 'क्लीन कॅच' दिसला नाही?
मीरपूर वनडे मॅच दरम्यान तमीम इकबाल याला 'नॉट आऊट' देण्याचा निर्णय वादात अडकलाय.
Jun 23, 2015, 01:39 PM ISTहे काय! विराटनं फ्री हिट बॉलवर असा डिफेंसिव्ह शॉट का खेळला?
बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या वनडे मॅच दरम्यान विराट कोहलीची जादू चालली नाही. कोहलीकडून या मॅचमध्ये खूप अपेक्षा होत्या पण, विराट पुन्हा फ्लॉप ठरला.
Jun 22, 2015, 03:04 PM ISTश्रीनिवासन यांनी ३ वर्षांपूर्वी कोहलीला बनू दिले नाही कर्णधार
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर विराट कोहली तीन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार झाला असता असा दावा बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य राजा वेंकट यांनी केला आहे.
Jun 12, 2015, 02:36 PM ISTरवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच, मिळणार सर्वांत जास्त मानधन?
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री भारतीय संघाचे नवे कोच म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हा दावा केलाय. रवी शास्त्रींकडे टीम इंडियाच्या कोच पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे सध्याचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला आहे.
Jun 11, 2015, 02:14 PM ISTबांग्लादेश दौरा : कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया ढाक्यात दाखल
बांग्लादेश विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया बांग्लादेशमध्ये दाखल झाली आहे.
Jun 8, 2015, 02:03 PM ISTविराट कोहलीने केले रहाणेचे असे हाल...
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कोलकतामध्ये जोरदार सराव केला आणि नंतर पार्टीही केली. शनिवारपासून दोन दिवसांचे शिबिरात पहिल्या दिवशी फिटनेस टेस्ट झाली. त्यानंतर अजिंक्य रहाणे याचा २७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
Jun 7, 2015, 06:45 PM ISTजागतिक पर्यावरण दिनानिमित्त सचिन, विराट करणार वृक्षारोपण!
देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण अभियानात सहभागी होणार आहे. पर्यावरण मंत्रालयानं त्यासंबंधीचं निमंत्रण त्यांना पाठवलंय.
Jun 4, 2015, 11:06 AM ISTतेव्हा मी अनुष्कासमोर रडलो, विराटची कबुली
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मला टेस्टचा कॅप्टन करण्यात आल्यानं धक्का बसला आणि त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन मी अनुष्कासमोर रडलो होतो, अशी कबुली टीम इंडियाचा स्टार प्लेयर विराट कोहलीनं दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्यानं कॅप्टनपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत वर्ल्ड क्रिकेटमध्ये दबदबा राहिला असा संघ तयार करायचा आहे, असा निर्धारही व्यक्त केला.
Jun 3, 2015, 03:29 PM ISTरवि शास्त्री यांची निवड योग्य - विराट कोहली
बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयने केलेली शास्त्री यांची निवड योग्य असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री यांची उपस्थिती संघासाठी नेहमी प्रेरणादायी ठरत असल्याचेही विराट कोहलीने म्हटले आहे.
Jun 2, 2015, 11:27 PM ISTरणबीरनं मैत्रिण अनुष्काला दिलं स्पेशल गिफ्ट
'बॉम्बे वेलवेट'चे नायक आणि नायिका म्हणजेच रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सोशल वेबसाईटवर वायरल झालेला दिसतोय.
May 29, 2015, 04:18 PM ISTतर विराटची कारकीर्द वाया जाऊ शकते - अझरूद्दीन
विराट कोहलीने त्याच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण न मिळवल्यास त्याची संपूर्ण कारकीर्द वाया जाऊ शकते, असा सल्ला टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनने दिला आहे.
May 25, 2015, 07:31 PM IST