शेतकरी

आता, कांद्यावरच आलीय रडण्याची वेळ!

एकेकाळी कांद्याच्या गगनाला भिडणाऱ्या किंमतींमुळे नागरिकांवर रडण्याची वेळ आली होती. आता, मात्र काडी मात्र दराला विकल्या जाणाऱ्या कांद्यावरच रडण्याची वेळ आलीय. 

Feb 11, 2016, 02:28 PM IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हायकोर्टाचं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण

शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हायकोर्टाचं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण 

Feb 10, 2016, 09:24 PM IST

शेतकऱ्यांच्या मदतीला 'बळीराजा' ग्रुप

आपल्या देशातील ६० ते ७० टक्के जनता कुठे न कुठे शेतीवर अवलंबून आहे, मात्र शेती करणारा शेतकरी गुलामासारखा प्रत्येक दिवशी मरणयातना सहन करतोय. शेतकऱ्यांमधीलच कवि श्री कृष्ण कळंब यांनी या यातना व्हॉटस अॅपवर उतरवल्या आहेत. 

Feb 10, 2016, 06:12 PM IST

दुष्काळ संपवणारा पाऊस येणार

दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या महाराष्ट्राला यंदा मान्सून दिलासा देण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपासून देशावर अल निनोचं संकट आता विरलं, असून त्याचा आता मान्सूनवरील परिणाम त्रासदायक ठरणार नाही. 

Feb 8, 2016, 07:32 PM IST

अण्णांच्या ऑफिसमध्ये एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमधल्या ऑफिसमध्ये एकानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला आहे. 

Feb 5, 2016, 12:01 AM IST

यवतमाळ : शेतकरी, कामगारवर्ग देशोधडीला

शेतकरी, कामगारवर्ग देशोधडीला

Feb 3, 2016, 06:10 PM IST

... आणि गरिब शेतकरीच बनले कारखानदार!

नंदुरबारमधील अदिवासी शेतक-यांनी स्वप्रयत्नानं आपल्या शेतीतच गुळ निर्मितीचा कारखाना उभारलाय. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होतोय. 

Jan 28, 2016, 02:42 PM IST