शेतकरी

यवतमाळ शेतकऱ्यांची स्थिती बिकट, CMचे आदेश धाब्यावर

सलग तीन वर्षांपासून निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीनं यवतमाळ ल्ह्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांच्या आदेशाकडे राष्ट्रीयकृत बँकांनीच कानाडोळा केला आहे. 

Jul 13, 2015, 11:56 AM IST

वरुणराजानं दडी मारल्यानं बळीराजा संकटात

वरुणराजानं दडी मारल्यानं बळीराजा संकटात

Jul 4, 2015, 06:31 PM IST

कमरेवरचे हात सोड, भिजव माझे शेत तू...!

कमरेवरचे हात सोड, भिजव माझे शेत तू...!

Jul 3, 2015, 10:24 PM IST

राज्यात पावसाची विश्रांती! शेतकरी चिंतेत

राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, मागील आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Jun 29, 2015, 10:26 PM IST

आधी डाळ कुणाची शिजणार?, सरकारची की शेतकऱयांची

भारतात डाळींचे भाव वाढले आहेत, यामुळे केंद्राने 5 हजार टन टाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी केंद्रीय महामंडळाने जगभरात जाहिराती दिल्या आहेत.

Jun 24, 2015, 08:43 PM IST