शेतकरी

किटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर... दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

किटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर... दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

Oct 5, 2017, 09:30 PM IST

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणं अनिवार्य

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणं अनिवार्य

Oct 5, 2017, 09:23 PM IST

यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू

यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू 

Oct 4, 2017, 11:51 PM IST

यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवावर उठली असून आतापर्यंत एकूण १९ जणांचा यात मृत्यू झालाय. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळं पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळलंय.

Oct 4, 2017, 07:40 PM IST

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना घेरुन फवारणीचा प्रयत्न

 शेतीच्या कीटकनाशक औषध फवारणीमुळे १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर ६०० हून अधिकांना बाधा झाली होती. त्यानंतर आज मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आले असता त्यांना शेतकऱ्यांनी घेरले. 

Oct 4, 2017, 02:40 PM IST

शेतकरी कर्जमाफी आणि बुलेट ट्रेन फसवी, शरद पवारांचा आंदोलनाचा एल्गार

केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. तसेच जपानची आर्थिक मंदी दूर करण्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे, अशी टीका करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आम्ही दिवाळीपर्यंत वाट पाहत आहेत. त्यानंतर आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा पवार यांनी दिलाय.

Oct 3, 2017, 03:37 PM IST

'त्या' शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना २ लाख रूपयांची मदत

शेतातील पिकावर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने २ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

Oct 3, 2017, 02:58 PM IST

शेतकऱ्यांना विषबाधा : ...तर अधिकारी आणि मंत्रालयात किटकनाशक फवारणी - बच्च कडू

पिकांवर औषधांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना १५ दिवसांत तात्काळ मदत केली नाही तर  अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयात किटकनाशकांची फवारणी करु, असा गंभीर इशारा कडू यांनी दिलाय.

Oct 3, 2017, 08:58 AM IST

औषधांची फवारणी करताना सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा सुस्त कारभार सुरु असल्याने पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

Oct 2, 2017, 10:36 PM IST