aurangabad railway accident

लॉकडाऊनआधी केंद्र सरकारने दीनदुबळ्यांचा विचार करायला पाहिजे होता- शिवसेना

देशातील मजूरवर्ग अशा पद्धतीने आज पाय ओढत उपाशी-तापाशी चालतो आहे. केंद्र सरकार हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. 

May 9, 2020, 08:45 AM IST

मजुरांना पाहून लोको पायलटने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण...

मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

 

 

May 8, 2020, 07:04 PM IST

'गुजरात सरकारचा आपल्याच लोकांना स्वीकारण्यास नकार'

या मजूर बांधवांच्या प्रवासाचा खर्च उचलण्यास काँग्रेस पक्ष तयार असतानाही गुजरात सरकार आपल्या नागरिकांना स्वीकारत नाही 

May 8, 2020, 12:22 PM IST

जीवावर उदार होऊन जोखीम पत्करु नका, उद्धव ठाकरेंचं मजुरांना आवाहन

औरंगाबादमधील रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. 

 

May 8, 2020, 12:12 PM IST

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. 

May 8, 2020, 11:40 AM IST

औरंगाबाद । मालवाहतूक गाडीने १९ जणांना चिरडले, रेल्वेमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

औरंगाबाद मालवाहतूक रेल्वे अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

May 8, 2020, 10:05 AM IST

औरंगाबादमध्ये मालगाडीने १९ मजुरांना चिरडले; पंतप्रधान मोदी म्हणाले....

अनेक तासांची पायपीट केल्याने हे सर्वजण गाढ झोपी गेले. त्यामुळे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मालगाडी आल्याचे त्यांना समजले नाही.

May 8, 2020, 09:44 AM IST