boat accident

Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत अपघातातून थोडक्यात बचावले; अलिबागवरुन परतताना दुसऱ्यांदा बोटीचा अपघात

Uday Samant : काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या अपघातांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला दुसऱ्यांदा अपघात झाला आहे. याआधीही अलिबागवरुन परताता सामंत यांची बोट भरसमुद्रात बंद पडली होती

Apr 3, 2023, 04:42 PM IST

तारकर्ली बोट अपघात! जुन्नरचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे यांचा दुर्देवी मृत्यू

डॉ.  स्वप्निल पिसे हे आपल्या कुटुंबासह तारकर्लीला स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी गेले होते

May 24, 2022, 07:18 PM IST

आताची मोठी बातमी! तारकर्लीत 20 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली, दोघांचा मृत्यू

मालवणमधल्या तारकर्लीत मोठी दुर्घटना, 20 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली

May 24, 2022, 02:29 PM IST

वर्धा नदी बोट दुर्घटनेतील 10 जणांचे मृतदेह हाती

Wardha boat accident : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील झुंज येथील तीर्थ येथे वर्धा नदीत पर्यटन करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 11 जणांची बोट वर्धा नदीत उलटून मोठी दुर्घटना घडली. 

Sep 16, 2021, 11:34 AM IST

बोट अपघाताला अतिवेग कारणीभूत, प्राथमिक चौकशीत माहिती

मुंबईतील बोट अपघाताला ही कारणे कारणीभूत?

Oct 25, 2018, 09:29 PM IST

बोट दुर्घटना : कोण होता सिद्धेश, नेमका कुणी घेतला सिद्धेशचा बळी?

महाराजांचे नाव घेवून केवळ राजकारण करण्यापेक्षा त्यांचे आदर्श जनतेपर्यंत पोहचायला हवेत, हे सगळ्यांना कधी समजणार ?

Oct 25, 2018, 06:31 PM IST

मुंबईतील बोट दुर्घटनेला प्रशासन जबाबदार, चौकशी करा - सुप्रिया सुळे

मुंबईत बुधवारी झालेल्या बोट दुर्घटनेत प्रशासनाचं नियोजन चुकलं आणि त्यामुळे असा अपघात घडला. 

Oct 25, 2018, 06:12 PM IST

शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रम बोट अपघाताचे हे आहे खरं कारण?

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेली बोट नेमकी कशी बुडाली, याबाबतची नवी धक्कादायक माहिती हाती.

Oct 25, 2018, 05:29 PM IST

डहाणू, पालघर- कोळी बांधवांमुळे मोठी जीवितहानी टळली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 07:33 PM IST

यमुना नदीत बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात यमुना नदीत बोट उलटून मोठी दुर्घटना झाली आहे.

Sep 14, 2017, 11:02 AM IST

रत्नागिरीत वादळी पाऊस, बेपत्ता खलाशांचे मृतदेह हाती

रत्नागिरी जिल्ह्याला काल वादळी पावसाचा तडाखा बसला. यात घरांचे मोठे नुकसान झाले. तर रत्नागिरी जवळील पूर्णगड येथील खाडी समुद्रात बुडालेल्या नौकेतील आणखी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. याआधी दोन मृतदेह सापडले होते.

Sep 13, 2017, 07:36 PM IST

भूमध्य समुद्रातले रात्रीचे हे थरारनाट्य

भारतापासून लाखो किलोमीटर दूरवर असलेल्या भूमध्य समुद्रात एका रात्रीत अत्यंत महत्त्वाची घटना घडली. एका रात्रीत तब्बल 2700 लोकांचे प्राण वाचवण्यात आलेत. भूमध्य समुद्रातलं हे थरारनाट्य, अंगावर काटा आणते.

Sep 7, 2016, 03:12 PM IST

लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बोटीला अपघात

लग्नाचं व-हाड घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटल्याची घटना घडलीये. 

Feb 28, 2016, 02:16 PM IST