chief minister devendra fadnavis

सांगाडे बाहेर काढू... परिवारावरून वाद पेटला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

माझ्या परिवाराबद्दल काही असेल तर बाहेर काढून दाखवा असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिले. तसेच अलमारीतील सांगाडे बाहेर काढण्याचा इशारा देखील दिला आहे. 

Jun 25, 2023, 10:00 PM IST

नवी मुंबईत मेट्रोची पहिली चाचणी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार तालीम

 नवी मुंबईकरांचे मेट्रोचं स्वप्न लवकरच साकारणार आहे.  

Sep 11, 2019, 08:16 AM IST

शिरपूर केमिकल कंपनी स्फोटात १३ ठार, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

शिरपूरजवळ रुमित रसायन बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. 

Aug 31, 2019, 04:25 PM IST
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis today performed the ceremonial Mahapuja of Lord Vitthal at Pandharpur temple with his wife Amruta PT2M43S

video | विठ्ठलाची शासकीय महापूजा

video | विठ्ठलाची शासकीय महापूजा
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis today performed the ceremonial Mahapuja of Lord Vitthal at Pandharpur temple with his wife Amruta

Jul 12, 2019, 08:05 PM IST
Filed Against Three New Cabinet Minister Update PT6M21S

मुंबई । विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार जोरदार झाला. मात्र, कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना तिघांना मंत्रीपदे देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर आक्षेप घेण्यात आला आहे. या मंत्रिपदाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे ते घटनेविरोधी असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.

Jun 18, 2019, 12:30 PM IST

राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त

राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे.  

Jun 18, 2019, 11:53 AM IST

विखे-पाटील, क्षीरसागर, महातेकर यांची मंत्रीपदे धोक्यात?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आक्षेप घेण्यात आलाय.

Jun 18, 2019, 10:53 AM IST

मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण भाजपमध्ये जाणार नाही - अब्दुल सत्तार

 औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. 

Apr 4, 2019, 04:45 PM IST

पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा, व्हीव्हीपॅट विरोधात विरोधकांची याचिका

 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, व्हीव्हीपॅटमध्ये होणारी २ टक्के मतांची मोजणी ५० टक्क्यांपर्यंत व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.  

Mar 15, 2019, 05:22 PM IST
Bribe for new industry policy clearance, expenditure bills 7 crores - Nawab Malik PT2M21S

नवे उद्योग धोरण मंजुरीसाठी दलाली, खर्च ७ कोटी दाखवून लाचखोरी - राष्ट्रवादी

नवे उद्योग धोरण मंजुरीसाठी दलाली, खर्च ७ कोटी दाखवून लाचखोरी - राष्ट्रवादी

Mar 7, 2019, 11:00 PM IST

नवे उद्योग धोरण मंजुरीसाठी दलाली, खर्च ७ कोटी दाखवून लाचखोरी - राष्ट्रवादी

महाराष्ट्र राज्य सरकारने नवे उद्योग धोरण मंजूर करून घेण्यासाठी दलाली केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.  

Mar 7, 2019, 04:56 PM IST
Mumbai Ground Report On Maratha Kranti Morcha Critics On BJP Govt PT2M21S

मुंबई । मराठा क्रांती मोर्चा या पाच ठिकाणी उमेदवार उभे करणार

५८ मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. जमेल तिथे भाजपच्या आणि युतीच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. नाराज असलेल्या मराठी क्रांती मोर्चानं आगामी लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार उभे करण्याची घोषणा केलीय. मुंबई, ठाणे आणि सोलापूर याठिकाणच्या पाच जागांची चाचपणी सुरु असल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात येत आहे.

Feb 23, 2019, 11:00 PM IST

CM कडून समाजाची फसवणूक, युती विरोधात उमेदवार उभे करणार - मराठा मोर्चा

 सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. 

Feb 23, 2019, 07:26 PM IST
Mumbai CM Devendra Fadnavis LIVE PT6M34S

मुंबई । काँग्रेस रिकामी पार्टी : देवेंद्र फडणवीस

२०१९ ची निवडणूक ही भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी आहे. गेल्या ५ वर्षांत देशाने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. २०१९ हे वर्ष भारताचे भविष्य आणि भवितव्य खऱ्या अर्थाने कुठे जाईल हे ठरवणारे आहे. त्यामुळे देशातील जनतेने महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आणण्यापेक्षा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताने सत्तेत आणावे असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये असलेले अनेक लोक भाजपत असून काँग्रेस हा रिकामा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Feb 12, 2019, 08:55 PM IST

सेनेबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन, काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हणालेत, 'रिकामी पार्टी'

काँग्रेस ही आता रिकामी पार्टी आहे, असा घणाघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

Feb 12, 2019, 08:53 PM IST