mahabharat

Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी व भीष्मद्वादशी म्हणजे काय?, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी ते भीष्मद्वादशीपर्यंत पितृदोषापर्यंत काही उपाय केल्यास त्यातून मुक्ती मिळते. 

Feb 16, 2024, 08:53 AM IST

द्रौपदीला 5 पांडवांकडून किती मुले होती? कशी झाली त्यांची हत्या?

Draupadi Childrens Name:द्रोपदीचा भीमाशी विवाह झाला. जो जगातील सर्वश्रेष्ठ गदाधारी होता. त्यांच्या मुलाचे नाव सुतसोम असे होते. अर्जुन हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता. त्यांच्या मुलाचे नाव श्रुतकर्मा असे होते. नकुला हा विश्वातील सर्वात सुंदर तरुण होता. त्यांच्या मुलाचे नाव शतानीक असे होते. सहदेव हा सहनशील होता. श्रुतसेन असे दोघांच्या मुलाचे नाव होते. अश्वत्थमाने पांडवांच्या शिबिरात आग लावली. ज्यामध्ये द्रोपदीच्या 5 मुलांचा झोपेतच मृत्यू झाला. 

Jan 1, 2024, 06:46 PM IST

बाहुबली, पठाणपेक्षा बिग बजेट असतात टीव्ही शो!

बाहुबली, पठाणपेक्षा बिग बजेट असतात टीव्ही शो!

Nov 8, 2023, 05:32 PM IST

द्रोपदीला 5 नाही तर, हवा होता 14 गुण असलेला पती!

Mahabharat interesting stories : भगवान शिवाने दिलेल्या वरदानाने द्रौपदीचे आयुष्य बदललं. द्रौपदीच्या वरदानानुसार तिला धर्म, सामर्थ्य, संयम, देखणा आणि धनुर्धर या सर्व गुणांनी युक्त असा वर हवा होता.

Nov 3, 2023, 07:54 PM IST

MahaBharat: 100 कौरवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नींचे पुढे काय झाले?

MahaBharat Kaurav Wife:पौराणिक कथांनुसार कौरवांनंतर त्यांच्या पत्नींने वनांमध्ये आपले आयुष्य व्यतित केले. त्यानंतर वनातच त्यांनी आपले प्राण सोडले. एका पौराणिक कथेनुसार, दुर्योधनाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी भानुमतीचा विवाह अर्जुनाशी झाला. 

Oct 28, 2023, 03:39 PM IST

बेशुद्ध मुलगी, कोल्ड ड्रिंक्समध्ये ड्रग्स आणि कपडे...; 'संतोषी मां' फेम अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Ratan Rajput Casting Couch Experience : संतोषी मां फेम अभिनेत्री रतन राजपुतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. रतननं यावेळी केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Jul 17, 2023, 01:06 PM IST

महाभारतातील 'या' व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील? AI फोटो

Mahabharat AI Photo : महाभारतातील व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील हे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता.  AI च्या मदतीने हे काही फोटो तयार करण्यात आले आहेत.  तुम्हीही फोटो पाहून व्हाल अवाक. 

Jun 23, 2023, 01:06 PM IST

महाभारतातील शकुनी मामा यांचे 'या' दोन आजारांमुळं निधन, ही लक्षणे ठरु शकतात सायलंट किलर

Mahabharats Shakuni Mama Death Reason: महाभारतातील शकुनी मामा या नावाने लोकप्रियता मिळवलेले गुफी पेंटल यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे कारण समोर आले आहे. 

 

Jun 5, 2023, 06:21 PM IST

महाभारतात शकुनीमामा लंगडत का चालायचा? गुफी पेंटलच ठरले होते कारण

बी आर चोप्रा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'महाभारत' मालिकेत शकुनीमामाची भूमिका निभावणारे शकुनीमामा तुम्हाला आजही आठवत असतील. आज 5 जूनला ही भूमिका अजरामर करणारे गुफी पेंटल यांचं निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

 

Jun 5, 2023, 01:35 PM IST

'महाभारत' मधील शकुनीमामा उर्फ गुफी पेंटल यांचे निधन

Mahabharat Fame Gufi Paintal Passed : 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत गुफी पेंटल यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पार्थीवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनानंतर अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 

 

Jun 5, 2023, 11:20 AM IST

महाभारत फेम 'शकूनी मामा' रुग्णालयात दाखल! प्रकृती चिंताजनक

Mahabharat Fame Shakuni Mama Gets Admitted in Hospital: महाभारत ही मालिका आपल्या सगळ्यांच्याच आवडीची आहे. परंतु सध्या या मालिकेतील एक जेष्ठ कलाकाराबद्दल एक मोठी अपडेट येते आहे. ज्येष्ठ अभिनेते गूफी पेंटल यांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. 

Jun 2, 2023, 05:10 PM IST

Roopa Ganguly: 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा तीन वेळा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; इतकी का खचली?

Roopa Ganguly : एखाद्या कलाकाराला (Celebrity) मिळणारी लोकप्रियता आणि प्रेक्षकांकडून त्यांना मिळणारं प्रेम पाहता त्याचा हेवा वाटणं स्वाभाविक आहे. पण, बाहेरून त्यांचं आयुष्य कितीही सुरेख आणि हवंहवंसं वाटत असलं, तरीही कलाकारांच्या वाट्याला येणारं दु:ख मात्र कायमच पडद्याआड राहतं. 

Dec 28, 2022, 09:24 AM IST

Mahabharat: दानशूर कर्णाचं 'या' ठिकाणी झाले अंत्यसंस्कार, वडाच्या झाडाबाबत आजही आश्चर्य

महाभारत या पौराणिक कथेबाबत तुम्ही ऐकलं, वाचलं असेलच. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबत कायमच कुतुहूल वाटते. प्रत्येक पात्राची स्वत:चं असं वेगळं अस्तित्व आहे. यापैकी कर्ण हे पात्र कायमच स्मरणात राहणारं आहे. कर्ण त्याच्या दानशूरपणासाठी ओळखला जातो. त्यासोबत शौर्य, वचन आणि मित्रता यातही मागे नव्हता. महाभारत युद्ध सुरु झाल्यानंतर 17 व्या दिवशी दानशूर कर्णाचा मृत्यू झाला.

Nov 30, 2022, 06:48 PM IST
Former minister Shivraj Patil gave a clarification on the statement PT1M46S

Video | शिवराज पाटीलांचे वक्तव्यावरुन घूमजाव

Former minister Shivraj Patil gave a clarification on the statement

Oct 21, 2022, 12:50 PM IST