दक्षता ठसाळे-घोसाळकर
७ मे रोजी देशभरात एक प्रमुख नागरी संरक्षण मॉकड्रिल आयोजित केले जाणार आहे. ही सराव देशातील २५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये होईल.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
How To Activate Emergency Alert on Mobile: भारत सरकारने ७ मे २०२५ रोजी देशव्यापी नागरी संरक्षण मॉक ड्रिलची घोषणा केली आहे.
मध्य प्रदेशातील एका शाळेचे अचानक कुस्तीच्या मैदानात रूपांतर झाले. या शाळेतील मुख्याध्यापक आणि ग्रंथपाल यांच्यात सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
आजच्या डिजिटल युगात, मोबाईल फोन मुलांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ऑनलाइन अभ्यास, गेम, सोशल मीडिया आणि व्हिडिओ कंटेंटमुळे मुले स्क्रीनवर चिकटून राहिली आहेत.
15 मार्च रोजीला मोनिका दबाडेने लेकीला जन्म दिला. आत जवळपास दोन महिन्यांनी लेकीला गोंडस नाव दिलं आहे. यामध्ये तिने बाळाच्या नावाचा अर्थ देखील शेअर केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धस्थिती निर्माण झाली. 7 मे रोजी याबाबत मॉकड्रिल देखील घेण्यात येणार आहे. या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम जनसामान्यांवर देखील झाला आहे.
अकबराच्या कारकिर्दीत ग्वाल्हेर संगीत घराण्याचे नाव मोठ्या आदराने घेतले जात असे. तानसेनचा जन्म ग्वाल्हेरमधील एका छोट्या गावात झाला.
ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत कधीही हल्ला करु शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. मात्र भारत सध्या वॉटर स्ट्राईक करुन पाकिस्तानची कोंडी करतोय.
उर्वशी खोनासह दिलीप राठोड झी 24 तास मुंबई : भारत-पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे.