दक्षता ठसाळे-घोसाळकर

बॉन्डेज रिलेशनमुळे पत्नीचा मृत्यू, S** करताना जीव गमावल्याचा जिम ट्रेनर पतीचा खुलासा

बॉन्डेज रिलेशनमुळे पत्नीचा मृत्यू, S** करताना जीव गमावल्याचा जिम ट्रेनर पतीचा खुलासा

तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यात एका 34 वर्षीय जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. जिम ट्रेनरला पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती.

मृत्यूचा अलार्म! झोपेतून नाही तर आयुष्यातून उठवेल

मृत्यूचा अलार्म! झोपेतून नाही तर आयुष्यातून उठवेल

सकाळी वेळेवर उठण्यासाठी तुम्हीही अलार्म लावून झोपता का? तुमचा सकाळचा अलार्म दर ५ मिनिटांनी वाजतो. जर असे असेल तर सावधगिरी बाळगा, कारण यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका असतो.

IMD Weather Update : येत्या 4-5 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून यल्लो अलर्ट

IMD Weather Update : येत्या 4-5 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून यल्लो अलर्ट

उन्हाळ्यात महाराष्ट्रात मुसळधार पावासाने हजेरी लावली असून राज्यभरात गारठा पडला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळत आहे.

भारताच्या 'या' शक्तीशाली 5 अस्त्रांनी पाकचे नापाक मनसुबे उधळले

भारताच्या 'या' शक्तीशाली 5 अस्त्रांनी पाकचे नापाक मनसुबे उधळले

ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : पाकिस्ताननं जम्मू काश्मिरसह सीमावर्ती भागात हल्ला करण्याची आगळीक केली...मात्र पाकला असलेली ही युद्धाची खुमखुमी त्यांना चांगलीच महागात पडलेली आहे...कारण,

अशा पद्धतीने तेल वापरल्यामुळे होईल कॅन्सर; 99% लोकं स्वयंपाकघरात करतात 'ही' चूक

अशा पद्धतीने तेल वापरल्यामुळे होईल कॅन्सर; 99% लोकं स्वयंपाकघरात करतात 'ही' चूक

स्वयंपाकासाठी तेल आवश्यक आहे. चांगल्या आरोग्यासाठी, मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तेलाचा वापर करणे महत्वाचे आहे.

Fact Check : भारतावर केलेले सगळे हल्ले अपयशी; पाकिस्तानने केलेले सर्व दावे खोटे

Fact Check : भारतावर केलेले सगळे हल्ले अपयशी; पाकिस्तानने केलेले सर्व दावे खोटे

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदुर नंतर पाकिस्तान पूर्णपणे कोलमडून गेला आहे. भारताने दहशतवादी हल्ल्यांवर हल्ला करुन पाकिस्तानला पूर्णपणे निकामी केलं आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक युद्ध होणार का? ग्रह-गोचरकडून पाहा संकेत

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक युद्ध होणार का? ग्रह-गोचरकडून पाहा संकेत

६-७ मे २०२५ च्या मध्यंतरी रात्री, भारतीय सैन्याने पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या २६ जणांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हवाई हल्ल्याद्वारे हल्ला केला.

भारतासोबत पूर्णपणे युद्ध करण्यास पाकिस्तान का सक्षम नाही? युद्धाची पार्श्वभूमी समजून घ्या

भारतासोबत पूर्णपणे युद्ध करण्यास पाकिस्तान का सक्षम नाही? युद्धाची पार्श्वभूमी समजून घ्या

पाकिस्तानची अर्थव्यवस्था खोल संकटात आहे आणि भारतासोबतचा वाढता तणाव इस्लामाबादसाठी एक मोठा भार ठरू शकतो.

India Pakistan War : भारत-पाक युद्धात 9 आकडा का ठरतोय महत्त्वाचा? काय आहे यामागचं कारण?

India Pakistan War : भारत-पाक युद्धात 9 आकडा का ठरतोय महत्त्वाचा? काय आहे यामागचं कारण?

गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मूवर हल्ला करुन भारताला डिवचलं आहे. भारताने पहलगाम हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊन दहशतवादाला कडाडून विरोध केला होत.

गोल्डन टेम्पलमध्ये इतिहासात पहिल्यांदा ब्लॅकआऊट : Watch Video

गोल्डन टेम्पलमध्ये इतिहासात पहिल्यांदा ब्लॅकआऊट : Watch Video

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतीय सीमेला लागून असलेल्या अनेक राज्यांवर हल्ला केला.