पाकिस्तान

भारताचं प्रत्त्युत्तर, पाकिस्तानचे २ जवान ठार

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची माहिती येत आहे. पाकिस्तानच्या मीडियाने दावा केला आहे की, पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघननंतर भारताने दिलेल्या प्रत्यूत्तरामध्ये पाकिस्तानचे २ सैनिक मारले गेले आहे.

Sep 29, 2016, 12:21 PM IST

पाकिस्तानने दिली भारताला अणुबॉम्बची धमकी

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ यांनी भारताला पुन्हा एकदा अणू हल्ल्याची धमकी दिली आहे.  

Sep 29, 2016, 09:20 AM IST

पाकिस्तानच्या 'दर्जा'बाबत आज फैसला, नरेंद्र मोदींच्या उपस्थित बैठक

भारतानं पाकिस्तानला दिलेल्या विशेष मित्र राष्ट्राचा दर्जाचा पुनर्विचार करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली आहे.

Sep 29, 2016, 08:16 AM IST

इस्लामाबादमधली सार्क परिषद रद्द होणार

नोव्हेंबरमध्ये इस्लामाबादमधली नियोजित सार्क परिषद संकटात सापडलीय. ही परिषद रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

Sep 28, 2016, 10:36 PM IST

भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नाही- मनसे

मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नसल्याचा दावा पक्षाच्या चित्रपट कर्मचारी सेनेने केलाय.

Sep 28, 2016, 07:57 PM IST

देशात एकही पाकिस्तानी कलाकार नाही - खोपकर

देशात एकही पाकिस्तानी कलाकार नाही - खोपकर 

Sep 28, 2016, 04:47 PM IST

युद्धाची तयारी करतोय पाकिस्तान, सीमेलगत सुरु आहे युद्धअभ्यास

उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. भारताचं लष्कर हे पूर्णपणे सज्ज आहे. भारताची ही तयारी पाहून पाकिस्तान घाबरलं आहे. पाकिस्तान राजस्थानशी जोडल्या गेलेल्या बॉर्डरवर युद्धअभ्यास करतोय.

Sep 28, 2016, 09:59 AM IST

पाकिस्तानला कारगिलसारखंच उत्तर द्या : शरद पवार

उरीच्या दहशतवादी हल्ल्याला कारगिलसारखंच उत्तर देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री असताना आक्रमक भाषा वापरणारे मोदी आता अनुभवातून शहाणे झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

Sep 28, 2016, 08:55 AM IST

उरी हल्ल्यानंतर भारताचा ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली कडक भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 28, 2016, 08:16 AM IST

मनसेचा धसका घेतला फवाद खानने, गुपचूप पाकिस्तानला पलायन

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून पाकिस्तानात ४८ तासात परत जाण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. या इशाऱ्याचा धसका फवाद खानने घेतला. तो गुपचूप पाकिस्तानला निघून गेला.

Sep 27, 2016, 02:15 PM IST

पाकिस्तानच्या बाबतीत भारत उचलणार पहिल्यांदा मोठं पाऊल

जम्मू-कश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी पाकिस्तानला मिळणाऱ्या मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) च्या दर्जाबाबत बैठक बोलावली आहे.

Sep 27, 2016, 01:24 PM IST

पाकिस्तान भारताला युद्धासाठी देतोय आमंत्रण

उरी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कडक भूमिकेवर पाकिस्तान संतापला आहे. पाक सरकारमधील नेते भारताला युद्धासाठी आमंत्रण देत आहेत. उरी हल्लानंतर भारताने दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला वाळीत टाकण्याची मागणी केली आहे. यानंतर पाकिस्तानमधील नेत्यांना हे चांगलंच जिव्हारी लागलं.

Sep 27, 2016, 10:26 AM IST

काश्मीर हवाय तर सोबत बिहार देखील घ्यावा लागेल - काटजू

आपल्या वादात्मक वक्तव्यांमुळे नेहमी वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधिश मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा वादात्मक पोस्ट शेअर केली आहे. 'पाकिस्तानसमोर आम्ही अट ठेवतो आम्ही तुम्हाला काश्मीर देऊ शकतो पण काश्मीरसोबत तुम्हाला बिहार देखील घ्यावं लागेल'

Sep 27, 2016, 09:51 AM IST

रोखठोक : पाकिस्तानला 'नो एन्ट्री'

पाकिस्तानला 'नो एन्ट्री'

Sep 26, 2016, 10:48 PM IST