विधानसभा २०१४

मला मुंडे साहेबांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय - पंकजा

गोपीनाथ मुंडे यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचेय त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही ते मोठ्या मनाने मला द्याल. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला काम करायचे आहे. तुम्ही माझ्या पाठिशी राहा. मी विकास काय असतो ते दाखवून देईन, असे प्रतिपादन भाजपचे बीड मतदार संघातील उमेदवार पंकजा पालवे-मुंडे यांनी केले.

Oct 4, 2014, 04:16 PM IST

महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे न्यायचंय - पंतप्रधान मोदी

महाराष्ट्रात भाजपला बहुमत द्या, असे आवाहन करत  विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेणे, हे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत केले.

Oct 4, 2014, 03:21 PM IST

निकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले

निवडनुकीनंतर सत्तास्थापन करताना गरज पडली तर शिवसेनेशी चर्चा करू, अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलीय.

Oct 4, 2014, 10:43 AM IST

आज पंतप्रधान मोदी मुंडेंच्या बीडमध्ये...

विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला आता चांगलाच वेग येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस महाराष्ट्रात प्रचारासाठी येतायत. आज मोदींची बीडमध्ये सभा होतेय. 

Oct 4, 2014, 10:23 AM IST

विधानसभेची 'मोदी'मय निवडणूक!

विधानसभेची 'मोदी'मय निवडणूक!

Oct 4, 2014, 09:56 AM IST

आज पंतप्रधान मोदी मुंडेंच्या बीडमध्ये...

आज पंतप्रधान मोदी मुंडेंच्या बीडमध्ये... 

Oct 4, 2014, 09:55 AM IST

मोदींचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरेंची टीका

मोदींचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरेंची टीका

Oct 4, 2014, 09:55 AM IST

पाहा, नेत्यांच्या आजच्या सभा कुठे आहे?

पाहा, नेत्यांच्या आजच्या सभा कुठे आहे?

Oct 4, 2014, 09:54 AM IST

आदित्य ठाकरेंवरून सेना-भाजपात ठिणगी

आदित्य ठाकरेंवरून सेना-भाजपात ठिणगी

Oct 4, 2014, 09:54 AM IST

निकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले

निकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले

Oct 4, 2014, 09:53 AM IST

‘नरेंद्र मोदी प्रचारात... मग काम कोण करणार?’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधलाय. 

Oct 4, 2014, 09:02 AM IST

मोदींचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरेंची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावरही टीका केली. ज्यांना बुरे दिन असताना साथ दिली, ते अच्छे दिन आल्यावर सोडून गेले. यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल उद्धव ठाकरेंनी आज बोरिवलीतील जाहीर सभेत बोलताना केला.

Oct 3, 2014, 10:15 PM IST