शेतकरी

आता बोंबला... शेतकरी गेले संपावर!

जळगाव जिल्ह्यातले हजारो शेतकरी संपावर गेलेत. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत.. आपले अन्नदाते शेतकरी संपावर गेलेत. 

Jul 12, 2014, 01:24 PM IST

बजेटमध्ये शेतीसाठी घोषणा, पण 'अर्थ'च नाही?

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये अर्थ मंत्रालयाने शेतकऱ्यांना काही आश्वासनं दिली आहेत. शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये तरतूद असली तरी पैशांची तरतूद मात्र दिसून येत नाही. शेतकऱ्यांसाठी टीव्ही चॅनेल्स आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Jul 10, 2014, 11:12 PM IST

कांदा-बटाटा उत्पादकांवरची बंधनं सैल; दलालांना चाप

महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नव्यानं उपययोजना करण्यासाठी कांदा आणि बटाटा एपीएमसी कायद्यातून वगळण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 2, 2014, 09:52 PM IST

मोदी सरकारविरोधात राजू शेट्टींचा इशारा

 रेल्वे दरवाढीनंतर आता शेतमालाच्या दरावरून मोदी सरकारला शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत. केंद्र सरकारनं शेतमालाच्या ठरवलेल्या किमान आधारभूत किंमतींना दुसरं तिसरं कुणी नव्हे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनंच आक्षेप घेतलाय. एवढंच नव्हे तर आधारभूत किंमत वाढवून दिल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला दिलाय.  

Jun 27, 2014, 07:30 PM IST