Suryakumar Yadav Mumbai T20 League :मुंबई टी20 लीग सुरु आहे आणि या लीगमध्ये भारतीय संघातील अनेक खेळाडू खेळत आहेत.बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी भारतीय नव्या टी20 कर्णधाराची घोषणा केली,आता सुर्याला कर्णधार पदावरुन हटवल्यानंतर सुर्यकुमार आता त्याच्या जुन्या अंदाजात आला आहे.
Suryakumar Yadav Likely To Leave Mumbai Indians: सुर्यकुमार यादवला भारतीय संघाच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर तो मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
Shreyas Iyer Team India :बीसीसीआयने भारतीय नव्या टी20 कर्णधाराची घोषणा केली, यामध्ये श्रेयस अय्यरची नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या टी20 संघाचे कारभार आता श्रेयस सांभाळताना दिसणार आहे. आता तो कर्णधार झाल्यानंतर पहिल्यांदा त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
Suryakumar Yadav Retirement Post Fact Check : शनिवार 6 जून रोजी बीसीसीआयच्या सिलेक्टर्सनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन तीन महिन्यांपूर्वी टी20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवकडून संघाचे नेतृत्व काढून घेतले आणि भारताच्या टी20 संघाचा नवा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची घोषणा केली. सध्या सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवच्या नावाने पोस्ट व्हायरल होत असून यानुसार सूर्याने कर्णधारपद गेल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र या पोस्टचं नेमकं सत्य काय याविषयी जाणून घेऊयात.
T20 Mumbai League 2026 :शनिवारी भारताला टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवकडून टीम इंडियाचं नेतृत्व काढून घेण्यात आलं. तर श्रेयस अय्यरची नवीन कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. यागोष्टीला काहीच तास उलटले असताना श्रेयस अय्यरने सूर्यकुमार यादवला अजून एक धक्का दिला.
Suryakumar Yadav Give Advice To Shreyas Iyer :शनिवारी बीसीसीआयने पत्रकार परिषद घेऊन श्रेयस अय्यरची टी20 फॉरमॅटमधील भारतीय संघाचा नवीन कर्णधार म्हणून घोषणा केली. यासह त्यांनी भारताला टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरूनच नाही तर टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने श्रेयस अय्यरसाठी एक पोस्ट करून त्याला मोलाचा सल्ला दिला आहे.
R Ashwin On Suryakumar Yadav :बीसीसीआयने टी20 वर्ल्ड कप 2026 चा विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवकडून भारताच्या टी20 संघाचं नेतृत्व काढून घेतलं. एवढंच नाही तर त्याला पुढील इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात संघात सुद्धा स्थान दिलं नाही. माजी क्रिकेटर आर अश्विनने बीसीसीआय आणि सिलेक्टर अजित आगरकर यांच्या या निर्णयाला क्रूर ठरवलं आहे.
Suryakumar Yadav Video : मागील काही वर्षामध्ये श्रेयस अय्यरने आयपीएलमधील फ्रॅन्चायझींसाठी कमालीची कामगिरी केली आहे,आता त्याची निवड भारतीय संघाचा टी20 कर्णधार म्हणून करण्यात आली आहे. सुर्यालाटीम इंडियातून बाहेर केल्यानंतर तो पहिल्यांदाश्रेयस अय्यरबद्दलबोलला आहे, तुम्ही पाहिला का हा व्हिडिओ?
Sunil Gavaskar on Suryakumar Yadav :आज या टी20 संघाच्या कर्णधार पदावरील चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. टी20 संघाच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे,आता या बीसीसीआयच्या निर्णयानंतर भारताचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी त्याचे मत व्यक्त केले आहे.
Ex Chief Selector on Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला टी-20 संघातून वगळल्यानंतर आणि कर्णधारपद काढून घेतल्यानंतर माजी निवडकर्त्याने मोठा दावा केला आहे.
Suryakumar Yadav Reaction after replaced by Shreyas Iyer as T20 Captain: मार्च महिन्यात भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकून दिल्यानंतर तीन महिन्यातच सूर्यकुमार यादवची कर्णधार पदावरुन गच्छंती झाली आहे. आयर्लंड, इंग्लंड आणि एशियन गेम्स दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यात आला असून, त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
Ajit Agarkar On Suryakumar Yadav :शनिवारी बीसीसीआयचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी श्रेयस अय्यरची टीम इंडियाचा नवा कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी टी20 वर्ल्ड कप विजेता कर्णधार श्रेयस अय्यरला कर्णधारपदावरून का काढलं याचं कारण सुद्धा सांगितलं.
Team India T20 Captain :भारतीय टी20 संघाचा कर्णधार असणाऱ्या सूर्यकुमार यादवकडून आता संघाचं नेतृत्व काढून घेण्यात येणार असून श्रेयस अय्यरकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. अद्याप बीसीसीआयने या नेतृत्व बदलाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
Suryakumar Yadav :एकेकाळी टी 20 फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अनेक आयसीसी पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सूर्यकुमार यादव मागील जवळपास तीन वर्षांपासून वाईट फॉर्ममधून जातोय. नुकत्याच झालेल्या आयपीएल 2026 मध्ये सुद्धा त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी समाधानकारक धावा केल्या नाहीत. एवढंच काय तर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आयोजित करण्यात आलेल्या टी 20 मुंबई लीगमध्ये सुद्धा सूर्यकुमारच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा झालेली नाही.
Team India :सूर्यकुमार यादवला टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून बाजूला करण्याबाबत चर्चा आहे. अशातच श्रेयस अय्यरला भारतीय संघाचं कर्णधारपद मिळू शकतं असं बोललं जात होतं मात्र अशातच सलग दुसऱ्यांदा आपल्या नेतृत्वात आयपीएल संघाला विजेतेपद पटकावून देणारा कर्णधार भारताच्या टी20 संघाचा कर्णधार होऊ शकतो अशी जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात रंगली आहे.
Suryakumar Yadav Removed T20I Captain : टीम इंडियामधून मोठी बातमी समोर आली आहे. टी-20 कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडून काढण्यात आलंय. नुसतं कर्णधारपद नाही तर टीममधील जागाही धोक्यात आली आहे. तर यामागील कारणही समोर आलं आहे.
No Suryakumar Yadav or Shubman Gill BCCI Team: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तयार केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये केवळ सूर्यकुमारच नाही तर शुभमन गिलचाही समावेश नाही.
Suryakumar Yadav Complete 4000 runs for Mumbai Indians :आयपीएल 2026 मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने राजस्थान रॉयल्स विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी 4000 धावा पूर्ण केल्या.