![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
NEET चा नीट निकाल कधी लागणार?
आज काल MBBS डिग्रीला काही महत्त्वच नसल्यासारखे आहे. या डिग्रीवर न पैसे मिळत, न मान मिळत. डिग्री फ़क्त नावापुढे डॉक्टर लावण्यापुरती आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
लैंगिक शिक्षणाला व्यक्तिमत्व विकासाची जोड हवी
सेक्स ही मूलभूत भावना आहे. ही सर्वांमध्ये जन्मतःच असलेली भावना मनुष्य सामाजिक जाणिवांचं भान राखत आणि नैसर्गिक भावनांचा आदर राखत प्रगल्भरीत्या परिपक्व व्हायला हवी. त्याच्यामुळे तुमच्या भावनिक क्षमता विस्तारायला हव्यात.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
राज, अजित महाराष्ट्राच्या मुद्यावर बोला
दुर्दैवाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय उत्तर देणं जमत नाही. त्यांना राजकीय उत्तर देण्याऐवजी रस्त्यांवर उतरून उत्तर देणं ही संस्कृती अधिक योग्य वाटत असावी. माझी अशी अपेक्षा आहे, की महाराष्ट्रातलं राजकारण हे असं व्यक्तींपेक्षा मुद्यांवर तापायला हवं.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
क्रिएटिव्ह जाहिराती, मराठी तरुणांनो राहू नका पाठी!
‘अमुल बटर’च्या एकसे एक जाहिराती बनवणारे, ‘हिंग्लिश’ भाषा लोकप्रिय करणारे, मराठी नाटक, कलाकारांना ग्लोबल लेव्हलला नेणारे आणि भारतानंतर आता टांझानियामध्ये जाहिरात क्षेत्र पादाक्रांत करणारे सुप्रसिद्ध ऍड-गुरू भरत दाभोळकर देत आहेत मराठी तरुणांना जाहिरात क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्याचा कानमंत्र!
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
बाळ नावाचा बाप
आज काळाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना आपल्यातून हिरावून नेल. स्वतः बाळासाहेब ठाकरे एक विचार आहेत आणि विचार कधीच मरत नाहीत.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
मतांसाठी... दहशतवादी बनले हुतात्मा, शहीद
जन. अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणार्या मारेकऱ्यांचा सतत निषेध आणि निषेधच झाला पाहिजे. मात्र, काही मंडळी संकुचित अस्मितांना फुंकर घालत या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांना शत्रूची फूस आहे. हे उदात्तीकरण धोकादायक आहे. मानवतेला आणि देशभक्तीला कलंक लावणारं आहे. दहशतवादाच्या अशा उदात्तीकरणाचा सतत निषेधच केला पाहिजे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
कसा ओळखाल अस्सल `ट्रेकर`?
एक धर्म... श्वासा-श्वासांत, नसानसांत भिनलेली एक ऊर्जा... रात्री झोपेत आणि दिवसा जागतेपणे पाहिलेले स्वप्न. ट्रेकरची खरी ओळख म्हणजे हीच
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
ये दिल माँगे मोअर…
१९६२ च्या चिनी आक्रमणाला ऑक्टोबरमध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतील. या युद्धापासून आपण काय बोध घेतला.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
परराष्ट्रमंत्र्यांचं ‘पाक’प्रेम...
भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा देशाच्या सुरक्षेशी खेळ करणारे भयंकर करार का करत आहेत? त्यांनी वारंवार पाकचे दौरे का करावेत? पाकिस्तानने असे नेमके काय केले की परराष्ट्रमंत्र्यांना पाकिस्तानच्या ‘प्रेमा’चा पान्हा फुटावा?
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
कसाबवरील खर्च एक अब्जावर जाणार
दहशतवादाचे भयाण सावट केवळ भारतावरच नव्हे, तर जगभर सगळीकडेच पडलेले आहे. गेल्या दशकभरात ६६ देशांतील लाखो दहशतवाद्यांना अटक करण्यात आली व दहशतवाद्यांना न्यायालयांनी शिक्षाही सुनावल्या. भारताची परिस्थिती मात्र उलटी आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
कशी थांबणार भारतातील घुसखोरी?
आसाममध्ये उफाळलेला हिंसाचार काही दिवसांतच भारतांतील इतर भागांतही पोहचला... इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार का घडून आला, यामागची कारणं बरीच आहेत. सरकारपर्यंत ही कारणं पोहचत नाहीत असंही नाही... पण, मग अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सरकारकडून का काहीच पावलं उचलली जात नाहीत... मूळ मुद्याचा विसर पडल्यागत सगळ्यांनीच या मुद्याकडे का दुर्लक्ष केलंय.... यावरच भाष्य करणारा हा सडेतोड लेख...
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
आसाम हिंसाचार : बांगलादेशी घुसखोर मुख्य कारण
आसामसह ईशान्य राज्यांमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मुद्दा संसदेत १८ ऑगस्टला गाजला. दोन्ही सभागृहांनी प्रश्नो्त्तराचा तास स्थगित करून या विषयावर केलेल्या चर्चेअंती, ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांना अफवांच्या माध्यमातून घाबरविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
अण्णांचा 'रिस्की टर्न'
भारतकुमार राऊत अण्णांनी जो पवित्रा घेतला आहे,त्यामागे खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आधुनिक जगाच्या इतिहासात जेवढ्या सामाजिक क्रांती घडल्यात, त्यांचा मार्ग हा सामाजिक ते राजकीय असाच होता.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
राहुल गांधींचे वक्तव्य दु:खद, अपमानास्पद- अभिराम सिंह
राहुल गांधींकडे देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहण्यात येतं. नेहरु गांधी घराण्याने या देशावर जवळपास चाळीस वर्षे राज्य केलं त्याचा वारसा राहुल गांधी पुढे चालवत आहेत. पण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांबद्दल केलेलं वक्तव्य चूकीचे आहे. राहुल गांधींनी केलेले हे वक्तव्य हिंदी भाषिकांसाठी अपमानास्पद आहे पण त्यांनी हे जाणून बूजून केलं नसावं असं माझं मत आहे. तरीही त्यांनी केलेला शब्दप्रयोग अतिशय दुखद आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
भ्रष्टाचार संपविण्यासाठीच भ्रष्टाचार
सर्वच राजकीय पक्षांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दावर एकत्र येऊन संसदेला उच्चतम बनवण्याच्या प्रक्रियेतच भ्रष्टाचार केला हे. तसंच लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांनी तांत्रिक बाबींवर हे लोकपाल विधेयक भरकट ठेवलं आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
काँग्रेस ‘टार्गेट’ची भूमिका चुकीची
हरिश्य रोग्ये प्रशांत भूषण हे सहज ओघात बोलले तर समजू शकलो असतो. परंतु ते पुन्हा जाणीवपूर्वक बोलून चूक करतात, याला काय म्हणायचं? ‘टीम अण्णां’च्या कोअर कमिटीने त्यांच्या विधानाचा निषेध केलेला नाही. केवळ अण्णा हजारे हे कॉंग्रेसलाच ‘टार्गेट’ करत आहेत.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
मराठी माणसाला पेटवू नका
बाळा नांदगावकर परप्रांतवादाचे राजकारण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले नाही. मुळात हा मुद्दा कोणी उकरून काढला हे आपण पाहिले पाहिजे. काँग्रेसच्या संजय निरूपम यांना आताच काय गरज होती बोलायची
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
ग्रामीण महाराष्ट्राकडेही माझे लक्ष
राज ठाकरे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राकडे नवनिर्माण सेनेने दुर्लक्ष्य केलं अशी टीका होते, परंतु ही टीका स्वाभाविक आहे, पक्ष वाढवताना टप्प्याटप्याने पावलं टाकण्याचं मी ठरवलं आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
जन’चेतने’साठी रथयात्रा
माधव भांडारी रथयात्रेत ‘राम’ राहिला की नाही, हे रथयात्रा सुरू होण्यापूर्वीचं कसं ठरवता येईल. अडवाणींनी आतापर्यंत ज्या काही रथयात्रा काढल्या त्या विशिष्ट उद्देशासाठी काढल्या आहेत.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/default_images/placeholder_image-24Taas.jpg)
सीमाभागातल्या मराठी जनतेला न्याय मिळेल...
पी.के.पाटील-महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. सीमा भागातील मराठी बांधवांनी गेली ५६ वर्षे झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं आहे. या आंदोलनात दोन पिढ्या बरबाद झाल्या हे विसरून चालणार नाही. गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ ही चळवळ थांबली नाही. सीमा भागातील मराठी बांधव शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय मागणीसाठी हा लढा देत आहेत.