पुणे, नाशिकनंतर आता मुंबईत बाईक जळीत कांड

बाईक जळीत कांडाचं लोण पुणे, नाशिकनंतर आता मुंबईपर्यंत पोहोचले आहे. घाटकोपर मधील बर्वेनगर येथे अज्ञान इसमानं लावल्या आगीत चार मोटारसायकली जळून खाक झाल्यात.

Updated: Nov 28, 2015, 08:04 PM IST
पुणे, नाशिकनंतर आता मुंबईत बाईक जळीत कांड  title=

मुंबई : बाईक जळीत कांडाचं लोण पुणे, नाशिकनंतर आता मुंबईपर्यंत पोहोचले आहे. घाटकोपर मधील बर्वेनगर येथे अज्ञान इसमानं लावल्या आगीत चार मोटारसायकली जळून खाक झाल्यात.

आग लागल्याचं कळताच स्थानिकांनी तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळी दाखल झाले  आणि त्यानी ही आग विझवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.