जितेंद्र आव्हाड

....अन् जितेंद्र आव्हाड ढसाढसा रडले

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा इमोशनल अत्याचार आज मुंब्र्यातील एका स्थानिक सभेत नागरिकांना झेलावा लागला.

Apr 11, 2013, 03:42 PM IST

अनधिकृत बांधकामांना जितेंद्र आव्हाडांचा आशिर्वाद

ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामांना आमदार जितेंद्र आव्हाड यांचाही आशिर्वाद असल्याचं समोर आलंय.

Apr 9, 2013, 11:47 PM IST

जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएने 50 टक्के निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय.

Feb 13, 2013, 09:19 PM IST

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला धमकी दिल्याचे समजते.

Oct 24, 2012, 11:20 AM IST

'शौचालयात घोटाळा' आव्हाडांचा सोमय्यांवर आरोप

मुंबईमध्ये शौचालयं बांधण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीच शौचालय बांधकामामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे, असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे.

Sep 30, 2012, 08:52 AM IST

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनप्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यासह ६८ जणांवर कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

Sep 5, 2012, 05:45 PM IST

ठाण्याजवळ आव्हाडांचा रेलरोको; प्रवासी वेठीला

ठाणे ते कळवादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळीच ‘रेले रोको’ आंदोलन केलंय. मफतलाल झोपडपट्टी वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय.

Sep 5, 2012, 09:43 AM IST

ठाण्यात दोन्ही काँग्रेसमध्ये समेट

कोर्टाच्या दणक्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या श्रेष्ठींनी धावाधाव केल्यावर अखेर ठाणे महापालिकेत दोन्ही काँग्रेसमध्ये समेट झालय. पक्षाच्या स्थानिक नेत्यांची आज बैठक झाली त्यात हा निर्णय झाला.

Jul 26, 2012, 11:37 PM IST

रवी बऱ्हाटेंवर आव्हाड यांचा आरोप

पुण्यातले विविध घोटाळे उघडकीस आणणारे बांधकाम व्यावसायिक रवी बऱ्हाटे यांनी सरकारची २५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केलाय.

Apr 13, 2012, 09:13 PM IST

कुलगुरूंच्या पाठीशी आता काँग्रेस-राष्ट्रवादी

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्वाभीमान संघटनेचे नेते नितेश राणेंनी कुलगुरू राजन वेळूकरांची भेट घेऊन घोळासंदर्भात माहिती घेतली. तसंच कुलगुरूंच्या पाठिशी घालत युवासेना विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.

Mar 30, 2012, 05:21 PM IST

उद्धव यांनी घातलं राजसमोर लोटांगण- आव्हाड

ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीरपणे शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सेना-भाजप युतीचा महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. गेले दोन-तीन दिवस भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे गायब झाल्या होत्या त्यावरुन सेना-भाजपने ठाणे बंद आणि महामोर्चा तसंच न्यायालयीन लढाई आणि हिंसक मार्गांचाही अवलंब केला त्या सुहासिनी लोखंडे अखेर सभागृहात अवतरल्या आहेत.

Mar 6, 2012, 07:26 PM IST

ठाण्यात घृणास्पद राजकारणाने नागरिक संतप्त

ठाण्यात महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीत सत्तासंघर्ष भडकल्याने त्याची झळ सर्वसामान्य माणसाला बसली आहे. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने कालपासून ठाणे बंदची हाक दिली.

Mar 4, 2012, 04:05 PM IST

युतीचे ८० टक्के नगरसेवक संपर्कात- आव्हाड

राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना आव्हांडांच्या इशाऱ्यानुसार त्यांच्या गुंडांनी अपहरण केल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता.

Mar 4, 2012, 02:16 PM IST

मुंब्र्याच्या प्रश्नावर आघाडी नेत्यांची उडाली भंबेरी

ठाण्यात आघाडीच्या जाहीरनाम्यात मुंब्रा भागाकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर नेत्यांची भंबेरी उडाली. मुंब्रा भागात औद्योगिक वसाहत उभारण्याचं शरद पवारांनी दिलेलं आश्वासन कधी पूर्ण होणार ? या गुगलीनं नेते गांगरून गेले.

Feb 9, 2012, 08:35 AM IST

चड्डी-बनियन गँगची अफवा सेनेचीच - आव्हाड

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे फोडाफोडीचे राजकारण संपल्यानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणूक रणसंग्रामात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी गाजत आहेत. जनतेच्या प्रश्नांपेक्षा नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांनीच राज्यातल्या निवडणुका गाजत आहे.

Feb 6, 2012, 09:18 PM IST