विराटची प्रशंसा करत अनुष्का म्हणाली, 'ते आले.... त्यांनी जिंकलं'
त्यांनी इतिहासच रचला आहे.
Jan 8, 2019, 01:45 PM ISTVIDEO : वाढदिवसाच्याच दिवशी युवीचा महत्त्वाचा निर्णय
सर्वांच्याच लाडक्या युवराज सिंग याचा आज वाढदिवस.
Dec 12, 2018, 01:46 PM ISTप्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर मिताली राजचे गंभीर आरोप
नेमकं काय म्हणाली मिताली...
Nov 27, 2018, 05:13 PM ISTगंभीर आरोपांनंतर 'या' क्रिकेटरकडून आत्महत्येचा प्रयत्न?
त्या एका वळणामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं आणि....
Nov 27, 2018, 11:31 AM ISTVIDEO : ....म्हणून व्हायरल होतोय हरमनप्रीत कौरचा 'हा' व्हिडिओ
हरमनप्रीतचा हा व्हिडिओ......
Nov 14, 2018, 07:48 AM ISTआगामी टी20 सामन्यांतून धोनीला वगळलं
पाहा कोणत्या खेळाडूला मिळालं संघात स्थान
Oct 27, 2018, 08:35 AM ISTभारतीय क्रिकेट संघाचे 2 माजी कर्णधार भाजपमध्ये जाणार?
2 माजी कर्णधारांना भाजपची ऑफर
Jun 6, 2018, 08:02 PM ISTशतकवीर विराट आणि स्मृतीमध्ये हे साम्य....
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील क्रिकेट सिरीजमध्ये भारताने ३-० ने आघाडी घेतली.
Feb 8, 2018, 06:45 PM ISTमुंबई | श्रीलंकै दौऱ्यासाठी भारतीय संघ घोषीत, विराटला विश्रांती, रोहीत शर्माकडे कप्तानपदाची धुरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 05:38 PM IST...म्हणून मला जबाबदारी घ्यावीच लागेल - उमेश यादव
ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेलीत पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारत लक्षवेधी विजयासह आयसीसी एकदिवसीय रॅंकींगमध्ये पुन्हा एकदा नंबर वन ठरण्याची शक्यत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.
Oct 1, 2017, 11:59 AM ISTसचिनच्या मते ‘हा’ होता टीम इंडियासाठी सर्वात वाईट काळ
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला की, ‘वर्ल्ड कप २००७ हा टीम इंडियासाठी सर्वात वाईट काळ होता. टीम इंडियाने वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप २००७ च्या पहिल्या राऊंडमध्ये बाहेर झाल्यावर खूप बदल पाहिले आहेत’.
Sep 12, 2017, 05:42 PM ISTभारताच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या दौऱ्यात भारत-श्रीलंका यांच्यात तीन कसोटी, पाच वनडे आणि एक टी-२० खेळवली जाणार आहे.
Jul 8, 2017, 09:01 AM ISTक्रिकेट संघात आरक्षण हवे, आठवलेंची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 09:14 PM ISTभारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा वाढवली
लंडनमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना आहे. लंडनमध्ये २०० किमी दूर बर्मिंगममध्ये आज भारताचा पहिला सामना होणार आहे. ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ थांबला आहे तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Jun 4, 2017, 12:59 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा
येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.
May 8, 2017, 02:53 PM IST