वर्ल्डकप

टी-२० वर्ल्डकप (महिला) : भारत Vs बांग्लादेश

 भारतीय महिला संघाने बांगलादेश विरूद्ध १६३ धावांची विशाल स्कोअर केला आहे.

Mar 15, 2016, 04:34 PM IST

वर्ल्डकप टी-२० मध्ये हे ५ दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत

वर्ल्डकप टी-२० ची सुरुवात आजपासून झालेली आहे. आजपासून कॉलीफायर टीमच्या मॅचेस सुरू होणार आहेत. यंदाच्या वर्ल्डकप टी-२० मध्ये ५ असे दिग्गज खेळाडू आहेत जे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळतांना दिसणार नाही आहेत.

Mar 8, 2016, 05:58 PM IST

डब्बेवाल्यांना वर्ल्डकपसाठी ICC चं खास निमंत्रण

टी-20 वर्ल्ड कपच्या प्रमोशनसाठी आयसीसी अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने मुंबईच्या डब्बेवाल्यांना निमंत्रण दिलं आहे. आता मुंबईच्या रस्त्यावर हे डब्बेवाले खास टी-20 वर्ल्ड कपसाठी एक लोगो आणि जॅकेट घालून फिरणार आहेत.

Mar 7, 2016, 11:25 PM IST

डब्बेवाल्यांना वर्ल्डकपसाठी ICC चं खास निमंत्रण

डब्बेवाल्यांना वर्ल्डकपसाठी ICC चं खास निमंत्रण 

Mar 7, 2016, 10:05 PM IST

भारताने U-19 वर्ल्डकप गमावलं, पण सरफराजने कमावलं

आज अंडर-१९ वर्ल्डकप फायनल भारताचा पराभव झाला. अर्ध्या पेक्षा जास्त टीम स्वस्तात तंबूत गेली. पण एक खेळाडूने आपल्या नावे एक रेकॉर्ड केला.

Feb 14, 2016, 04:28 PM IST

अंडर १९ : 'वर्ल्डकप'पासून टीम इंडिया एक पाऊल दूर!

टीम इंडिया चौथ्यांदा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजचं आव्हान मोडित काढाव लागणार आहे.

Feb 13, 2016, 06:41 PM IST

वर्ल्डकप फायनलचा डोळ्यात पाणी आणणारा क्षण

क्रिकेट हा जगातील लोकप्रिय खेळांमधील एक खेळ आहे. भारतात क्रिकेटचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे. भारताने आतापर्यंत २ वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. 

Feb 9, 2016, 08:15 AM IST

अंडर १९ वर्ल्डकप : ऋषभची शानदार सेन्चुरी; भारत सेमीफायनलमध्ये दाखल

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि नामीबियामध्ये झालेल्या क्वार्टर फायनल सामना फतल्लाहमध्ये पार पडला. यामध्ये ऋषभ पंत यानं झळकावलेल्या दमदार सेन्चरीमुळे भारताला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दाखल व्हायची संधी मिळालीय. 

Feb 6, 2016, 05:27 PM IST

५ कारणांमुळे भारत वर्ल्डकप जिंकणार

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना हा १५ मार्चला न्यूझिलंडसोबत होणार आहे. आयसीसी वर्ल्डकपचं आयोजन या वर्षी भारतात होणार आहे. २०११ प्रमाणे भारत पुन्हा वर्ल्डकप जिंकू शकतो.

Feb 6, 2016, 03:47 PM IST

वर्ल्डकप आधी हा कॅप्टन होणार निवृत्त

मार्च २०१६ मध्ये  भारत टी-20 वर्ल्ड कपचा यजमान देश असणार आहे. जवळपास १ महिना चालणाऱ्या टी-20 वर्ल्डकप आधी क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. कारण एका धडाकेबाज कॅप्टनने तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.

Dec 22, 2015, 04:08 PM IST

'धोनीने सांगितलं तर चोवीसाव्या मजल्यावरून उडी मारेन'

वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवड होऊनही गुडघ्याच्या दुखापतीमुळे टीमबाहेर जावे लागले,  अखेर निराश झालेल्या ईशांत शर्माने आपल्याला कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने २४ व्या मजल्यावरून उडी मारायला सांगितले तर क्षणाचाही विचार न करता मी उडी मारेन, असे म्हटले आहे.

Apr 6, 2015, 05:55 PM IST

ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन

ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला आहे, ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला, ऑस्ट्रेलियाने मेलबर्नच्या अंतिम सामन्यात तब्बल आठ वर्षांनी वर्ल्डकपवर पुन्हा आपलं नाव कोरलंय.

Mar 29, 2015, 07:15 PM IST

ऑस्ट्रेलियाच विजयाची खरी दावेदार - युवराज सिंग

भारताला वर्ल्डकपच्या सेमाफायनल मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला असला तरी जगभरात टीम इंडियाच्या प्रदर्शनाचं कौतुक होतंय. मात्र, ऑस्ट्रेलिया या मॅचमध्ये विजयाची खरी दावेदार टीम होती, असं भारताचा क्रिकेटर युवराज सिंगला वाटतंय. 

Mar 27, 2015, 02:57 PM IST

'टीम इंडिया'ची घर वापसी

भारत Vs ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सेमी फायनलचा सामना सुरु आहे.

Mar 26, 2015, 08:42 AM IST