शेतकरी

यांत्रिक पद्धतीने पिकांची लागवड

आपल्या राज्यातील शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अशा प्रकारच्या यंत्र परवडणारी नसली, तरी मजूर टंचाईची समस्या पाहता शेतकरी गटांना किंवा गावपातळीवर यंत्रांची गरज उद्या भासणारच आहे.

Dec 2, 2011, 02:36 PM IST

पाण्यासाठी जावे लागले जेलमध्ये

नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात पाण्यासाठी आंदोलन करणा-या 250 आंदोलकांना अटक करून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलंय.

Dec 2, 2011, 06:34 AM IST

पवनेचं पाणी पुन्हा पेटणार?

बंद पाईपलाईन योजनेचा विरोध करताना मावळमधल्या शेतक-यांनी पवनेचं पाणी अक्षरशः पेटवलं. त्याची धग पुरती कमी झालेली नाही, तेवढ्यातच आता पुन्हा हा मुद्दा पेटण्याची चिन्हं आहेत.

Dec 1, 2011, 05:13 PM IST

कापूस आंदोलनात भाजपाची उडी

राज्यात कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता त्याच्यावरुन राजकारणही सुरु झालंय. शिवसेनेपाठोपाठ भाजपानंही या आंदोलनात उतरण्याचा इशारा सरकारला दिलाय.

Nov 17, 2011, 06:58 AM IST

पांढऱ्या सोन्याची झोळी खाली

विदर्भातील एकही नेता कापसाच्या हमीभावासाठी शेतक-यांची बाजू घेत आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार नाही. त्यामुळे कापूस उप्तादक शेतकरी पुरते हवालदिल झालेत.

Nov 15, 2011, 06:29 AM IST

बारामती ठप्प, शरद पवार गप्प !

इंदापूर रस्त्यावरच्या काटेवाडी गावात बंद दरम्यान रास्ता रोको करण्यात आला. काटेवाडी या शरद पवारांच्या गावातच हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतक-यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आला.

Nov 10, 2011, 08:44 AM IST

नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प

ऊस शेतकर् य़ांना पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी मनसेने रस्ता रोखल्याने नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Nov 10, 2011, 05:39 AM IST

बारामती बंदची हाक

ऊस दरवाढीवर तोडगा निघत नसल्यानं शेतक-यांचं आंदोलन चिघळतच चाललंय. बारामतीच्या शेतकरी कृती समितीच्या आज शहर बंदची हाक दिलीय.

Nov 10, 2011, 04:12 AM IST

मुंबईचा दूध, भाजीपाला रोखणार - पाटील

मुंबईलाचा दुध आणि भाजीपाला पुरवठा रोखला जाणार आहे. उसाला चांगला दर मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे.

Nov 7, 2011, 08:21 AM IST

ऊसाचे झालं राजकीय चिपाड

शेतकरी आंदोलनांमुळे सहकारक्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झालेय. तर आत्मक्लेष यात्रा बारामतीत दाखल होत असल्यानं आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी काका-पुतण्यांनी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना टार्गेट करायला सुरुवात केलीय.

Nov 7, 2011, 04:23 AM IST

नव तंत्रज्ञानासाठी शेतकरी 'शिवारफेरी'

शेतक-यांपर्यंत नव तंत्रज्ञान पोहचण्याच्या दृष्टीने अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तीन दिवस शिवारफेरीचं आयोजन केलं. शेतक-यांच्या समस्या सोडवण्याचाहि प्रयत्नही यावेळी विद्यापिठाने केल्याने शेतक-यांनी या शिवारफेरीला चांगला प्रतीसाद दिला.

Nov 5, 2011, 01:24 PM IST

कटतीला केळी शेतक-यांचा विरोध

रावेर तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून प्रती क्विंटलला 3 किलो कटतीला शेतक-यांनी उघड विरोध केला होता.

Oct 16, 2011, 06:42 AM IST