नाना पाटेकर

नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावलाय. अक्षयने मंगळवारी आपल्या मदतीच्या कार्याला सुरूवात केलीय. तो तब्बल ९० लाखांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे.

Sep 16, 2015, 09:56 AM IST

दुष्काळग्रस्तांना मदत करायचीय, नाना-मकरंदने जाहीर केला अकाऊंट नंबर

राज्यात त्यातल्या त्यात मराठवाड्यात असलेली दुष्काळ परिस्थितीपाहून तुमचं मन हेलावत असेल. जर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेसोबत तुम्हालाही दुष्काळग्रस्तांना मदत करायची असेल तर आता थेट मदतीच्या अकाऊंटमध्ये आपण आपली मदत पोहोचवू शकता.

Sep 15, 2015, 04:06 PM IST

'शेतकरी मित्रांनो, मला आत्महत्या करण्यापूर्वी एक फोन करा'

अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. नाना आणि मकरंद यांनी आतापर्यंत ६५ शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रूपयांची मदत केली आहे.

Sep 9, 2015, 08:30 PM IST

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे या... नाहीतर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बॉलिवूडला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. मनसेनं बॉलिवूडला धमकीच दिलीय, जर ते पुढे आले नाही तर त्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईल.

Sep 9, 2015, 12:10 PM IST

...म्हणून मुस्लिम शेतकरी आत्महत्या करत नाही - नाना पाटेकर

महाराष्ट्रासह देशभर पडलेला दुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या हा सध्या चिंतनाचा विषय ठरलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेऊन मदतीची तयारी दर्शवलीय. 

Sep 8, 2015, 01:04 PM IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचं नानाचं राजकारण्यांना आवाहन

सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना राजकीय पक्षांनी आपापसात भांडण्याऐवजी, या कठीण परिस्थितीत एकत्र येण्याचं आवाहन अभिनेता नाना पाटेकर यांनी केलं आहे. या राजकीय नेत्यांना एकत्र आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्याशी आपण स्वतः बोलणार असल्याचंही नाना पाटेकर यांनी लातूरमध्ये सांगितलं. 

Sep 6, 2015, 10:03 AM IST

फिल्म रिव्ह्यू: 'वेलकम बॅक' - नाना, अनिलची 'जबरदस्त' केमेस्ट्री

वेलकमनंतर.. नाना पाटेकर, अनिल कपूर, नसिरुद्धिन  शाह, डिंपल कपाडिया वेलकम बॅक या सिनेमाचा सिक्वल घेऊन आलेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अनिस बाजमी यांनी केलंय.

Sep 6, 2015, 08:46 AM IST

नाना, मकरंद अनासपुरे ग्रामीण जनतेचे खरेखुरे हिरो

(जयवंत पाटील, झी 24 तास) महाराष्ट्राचे आजचे खरे हिरो जर कुणी असतील तर ते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. ग्रामीण महाराष्ट्रांची संवेदना या दोन व्यक्तींना जाणवली. ग्रामीण जनतेनेही नाना आणि मकरंद अनासपुरे यांचे भरभरून आभार मानलेत, गावच्या पोरांच्या मनात नानांची आणखी एक वेगळी प्रतिमा उभी राहिली आहे.

Aug 11, 2015, 07:29 PM IST

"आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका"

अभिनेता नाना पाटेकर याने बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली, "आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत", अशी आर्त साद नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना घातली आहे.

Aug 9, 2015, 10:28 PM IST